Wednesday, September 03, 2025 11:48:51 PM
भारताने इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी मोहीम तीव्र केली आहे. इराणमध्ये 10 हजारहून अधिक भारतीय अडकले आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराण सरकारने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे.
Jai Maharashtra News
2025-06-17 13:54:41
दिन
घन्टा
मिनेट